Raja Sonara Bhil Biography in Marathi : भारतीय आदिवासी क्रांतिकार बरोबर अनेक राजे होऊन गेले त्यातील एकराजा सोनार भील होता. यांचे जीवन आजही राजस्थान मधील उदयपूर च्या भिल राज्याच्या राजा तर आजच्या घडीला आदिवासी यांचे प्रेरणादायी आहे. खाली राजा सोनार भील जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात दिली आहे:
वैयक्तिक माहिती (Raja Sonara Bhil Biography in Marathi Profile)
| नाव | राजा सोनार भील |
| जन्म तारीख | 12व्या शतकात |
| जन्मस्थान | सालुंबरवर नगर ( राजस्थान ) |
| मृत्यू तारीख | 13 व्या शतकात |
| शिक्षण | – – – – |
| प्रसिद्ध नाव | राजा सोनार भील |
सालुंबरवर शतकानुशतके भिल्ल राजांनी राज्य केले तर संपूर्ण भारताचे आराध्य भिल दैवत आहेत. राजा सोनार भील शून्यातून विश्व निर्माण करून त्यांनी जुलमी राजवटींविरुद्ध लढा दिला. आजच्या या लेखात आपण राजा सोनार भील यांचा जन्म, किल्ले, युद्धकौशल्य आणि त्यांच्या महान कार्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
Table of Contents
जन्म आणि बालपण (Birth and Early Life)
राजा सोनार भील यांचा जन्म 12 व्या शतकात झाला. त्यांच्या वडिलांचे लहानपणी त्यांना लोकांच्या भावनाच्या लोकांना न्याय कसे द्यावे असे अनेक संस्कार दिले. ज्यामुळे राजा सोनार भील बालपणापासूनच धाडस आणि न्यायाची चाड निर्माण झाली.
शिकवण
वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी राजा सोनार भील यांनी अनेक प्रकारचे युद्ध कसे करावे, युद्ध कसे जिंकावे, असे शिकत वडील यांचा जवळील मित्रकडून दांड पट्टा कसा चालवावा, धनुष्य बाण कसे चालवावे हे शिकले.
राजांचे पराक्रम आणि महत्त्वाच्या घटना
राजा सोनार भील यांचा इतिहास त्यांच्या अतुलनीय शौर्याने भरलेला आहे. राजस्थान मधील काही प्रमुख घटना खालीलप्रमाणे आहेत:
- सालुंबर, राजा सुनार भिल यांची भूमी.
- सालुंबरवर शतकानुशतके भिल्ल राजांनी राज्य केले. हा प्रदेश भिल्लांच्या शौर्यासाठी ओळखला जातो.
- १२ व्या शतकापर्यंत या प्रदेशावर भिल्ल राजांनी राज्य केले.
- येथील शेवटचा भिल्ल राजा सोनारा भिल होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी सती गेली.
- आजही, सोनारा टेकडीवर राजा सोनारा भिलच्या पत्नीचे मंदिर आहे.
किल्ले आणि आरमार (Forts and Navy)
राजा सोनारा भिल ३०० हून अधिक किल्ले जिंकले किंवा बांधले. त्यांनी समुद्रावरही वर्चस्व मिळवण्यासाठी ‘आरमार’ उभे केले, म्हणूनच त्यांना ‘भारतीय सालुंबर जनक’ (Indian Salumber Parent) मानले जाते. राजस्थान मध्ये हे त्याचे जिवंत उदाहरण आहेत.
राज्याभिषेक (Coronation)
12 व्या शतकात रोजी सालुंबर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते अधिकृतपणे ‘राजा’ झाले. या घटनेने भारताच्या इतिहासात राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील सालुंबर एका सुवर्णयुगाची सुरुवात झाली.
अष्टप्रधान मंडळ आणि प्रशासन
राजा सोनारा भिल राजांनी केवळ युद्धे केली नाहीत, तर १३ व्या शतकातील एक आदर्श प्रशासनही होते. त्यांनी आदिवासी शेतकरी, आदिवासी स्त्रिया व आदिवासी सामान्य जनतेच्या हिताचे रक्षण केले.
राजा सोनार भील प्रमुख योगदान आणि कार्य
भिल राज्याच्या राजाने असंख्य किल्ले जिंकले, इतकेच मर्यादित नव्हते, तर ते 100 किल्ल्यांचा शासक देखील होते. भिल साम्राज्याचा शिखर. अभिमानी राजा राजा सोनार भील आदिवासी समाजासाठी महत्वाचे आहे.
राजा सोनार भीलयांची प्रमुख कामगिरी :
राजा सोनार भील हे भारतातील राजस्थान मधील उदयपूर जिल्ह्यातील सालुंबर नगर राज्यातील भिल येथील गढ राज्याचे राजा होते. मध्य भारतातील भिल राजवंशातील राजा सोनार भील हे राजवंशाचे शेवटचे सर्वात प्रसिद्ध शासक राजा होते, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भिल राज्य मजबूत करण्यासाठी अनेक किल्ले जिंकले होते. 100 किल्ले जिंकल्याबद्दल सोनारा टेकडीवर राजा सोनारा भिलच्या पत्नीचे मंदिर बांधण्यात आला.
Raja Sonara Bhil Biography in Marathi
सालुंबर – एक हजार वर्षांपूर्वी, सालुंबर भिल्लांच्या राजवटीत होते. येथील शेवटचा भिल्ल राजा सोनारा होता. भिल्ल राजधानीचे अवशेष अजूनही सोनारिया प्रदेशात दिसतात. नंतर, हा परिसर राठोडांच्या आणि नंतर सिसोदियाच्या ताब्यात आला. (Raja Sonara Bhil Biography in Marathi)
सालुंबर चुडावत कुळाच्या ताब्यात राहिला. ही एक प्रथम श्रेणीची इस्टेट होती आणि येथील सरदारांना रावत ही पदवी होती. जेव्हा औरंगजेबने किशनगडच्या राजकुमारी चारुमतीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मेवाडचा शासक राजसिंगने आपल्या सैन्याला किशनगडकडे कूच करण्याचा आदेश दिला.

सालुंबरचा ठाकूर मेवाडी सैन्याच्या अग्रदस्ताकडे गेला. रावत रतनसिंग या दिवशी सलाह कंवरशी लग्न करून परतला होता आणि त्याचे मन त्याच्या नवविवाहित पत्नीवर स्थिर झाले होते. सलाह कंवरने तिचे स्वतःचे डोके कापले आणि ते रावत रतनसिंग यांना आदर म्हणून सादर केले, ज्यामुळे त्यांना युद्धात जाण्याची प्रेरणा मिळाली. सलाह कुंवर हादी राणी म्हणून प्रसिद्ध झाली.
१८५७ च्या क्रांतीदरम्यान, सालुंबरचे ठाकूर केसरी सिंग द्वितीय यांनी महाराणाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला आणि त्यांच्या इस्टेटमध्ये क्रांतिकारकांना आश्रय दिला. रावत भीमसिंग चुंडावत यांनी जयपूरच्या नकाशावर आधारित सालुंबरची स्थापना केली.
हेही वाचा : राणा पुंजा भिल यांच्या महान शौर्याची गाथा वाचा.
निष्कर्ष:
“आदिवासी राजा सोनारा भिल हे एक युगपुरुष होते. आदिवासी भिल राज्याच्या राजा सोनारा भिल यांचे अमर बलिदान हे आदिवासी समाजासाठी तर अमर आत्म्याची गरज असते.
आज आपण आदिवासी भिल राज्याच्या राजा सोनारा भिल स्मरतो, त्यांचा संघर्ष आदिवासी समाजाच्या इतिहासात आदिवासी भिल राज्याच्या सोनारा भिल (Raja Sonara Bhil Biography in Marathi) आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रवासात सुवर्णाक्षरांनी कोरला जावा, हीच खरी श्रद्धांजली.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
१. राजा सोनारा भिल यांचा जन्म कधी झाला?
राजा सोनारा भिल यांचा जन्म 12व्या शतकात झाला. (Raja Sonara Bhil Biography in Marathi)
२. सालुंबर कोणत्या राज्यात आहे?
सालुंबर हे राजस्थान मधील उदयपूर जिल्ह्यात आहे. (Raja Sonara Bhil Biography in Marathi)
३. भिल राजांचे कोणत्या शकता पर्यंत राज्य होत?
भिल्ल राजांच्या अधिपत्याखाली होते, येथील शेवटचा भिल्ल राजा सोनारा भिल हा परिसर सुमारे १२ व्या शतकापर्यंत भिल्ल राजांच्या अधिपत्याखाली होता. (Raja Sonara Bhil Biography in Marathi)
You tube











