महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सध्या ‘सोलर पंप योजना’ जोरात राबवली जात आहे. अनेक शेतकरी बांधवानी या योजनेसाठी अर्ज...
Aravalli crisis?: अरावली पर्वतरांगांच्या प्रदेशातील ‘पर्वत’ ह्या शब्दाची व्याख्या करताना धोक्यात येणारी जलसुरक्षा या संकटांचा विचार केला गेलेला नाही. या व्याख्येलाच विरोध होत आहे. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार अरावली पर्वतरांगांच्या बाबतीत आपल्या निर्णयाबद्दल पुनर्विचार करेल अशी आशा आपण बाळगूया. (Aravalli crisis?) Aravalli crisis? : ज्याचे अस्तित्व २०० कोटी वर्षाहून अधिक काळासाठी पृथ्वीतलावर आहे अशा अरावली पर्वतरांगांच्या नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या...